भारत रशियाची मैत्री एका ध्रुव ताऱ्याप्रमाणे कायम आहे

भारत रशियाची मैत्री एका ध्रुव ताऱ्याप्रमाणे कायम आहे

मागील आठ दशकांमध्ये जगात अनेक स्थित्यंतरे आली असून मानवतेला अनेक आव्हाने आणि संकटांना सामोरे जावे लागले पण या सगळ्यामध्येही, भारत-रशियाची मैत्री एका ध्रुव ताऱ्याप्रमाणे कायम राहिली आहे, कारण परस्पर सन्मान आणि अटूट विश्वासावर आधारित हे संबंध नेहमीच काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहेत. - पंतप्रधान ‪@NarendraModi‬ जी #IndiaRussiaPartnership Subscribe Now - https://tinyurl.com/BJPMah भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे अधिकृत चॅनेल    / mahabjporg     / bjp4maharashtra     / bjp4maharashtra     / bjp4maharashtra